आजच्या काळातल्या बदलाची गती बघता मुलां मध्ये जीवन कौशल्य रुजवण्याची गरज आहे. पालकांना स्वत:चे व्यवहार सांभाळताना हे करणं कठीण जातं. सहजरीत्या हे शक्य कसं आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न.